राज्य सरकारने जर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु केल्यास , राज्य सरकार दिवाळखोरीत निघेल , राज्यांना भविष्यात परवडणारे नाही . अशा प्रकारेच वक्तव्य भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केले होते .यामुळे देशातील अनेक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली होती .
कारण ज्यांनी असे वक्तव्य केले आहे , त्यांनाच जुनी पेन्शन लागु आहे अशी टिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे .राज्य सरकारने जुनी पेन्शन लागु केल्यास , राज्य शासनाच्या तिजोरीवर भविष्यांमध्ये भार पडेल त्या वेळेस राज्य शासनाचे उत्पन्न देखिल वाढेल असे तज्ञांचे मत आहेत .
जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषयक असल्याने , जुनी पेन्शन लागुच झाली पाहिजे जेणेकरुन कर्मचाऱ्यांना भविष्यात सेवानिवृत्तीनंतर सुखाचे आयुष्य जगता येईल .कारण जुनी पेन्शनच कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करते .
या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून माहितीच्या अधिकारा प्रतिउत्तर देताना देण्यात आलेले सविस्तर पत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

कर्मचारी विषयक , पदभरती / शासकीय योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट करीता जॉईन करा Whatsapp ग्रुप !
- Employee Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येणार !
- Employee Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , पाहा सविस्तर शासन निर्णय !
- Old Pension : राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत न्यायालयाने राज्य सरकारला दिले निर्देश !
- एलआयसीच्या जीवन लाभ योजनेमध्ये फक्त 253 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा 54 लाख रुपयांचा परतावा!
- वेतन , अतिकालिक भत्ता , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !